अवकाळी पावसाने नुसकान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुसकान भरपाई द्यावी.

अवकाळी पावसाने नुसकान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुसकान भरपाई द्यावी. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार नागभीड यांना निवेदन सादर. 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीन वाघे



नागभीड-अवकाळी पावसाने नुसकान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुसकान भरपाई  माझ्या शेतकऱ्यांना मिळण्यात यावी म्हणून दिनांक 14/01/2022रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले मार्फत-- मा.तहसीलदार नागभीड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले .दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री  विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा 

 मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर 

  यांना आज निवेदन सादर अनुषंगाने निवेदनाद्वारे कळविण्यात गेले नागभीड तालुक्यातील 2022 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या प्रमाणे मोठ्या प्रमाणात  चना तूर गहू मूग उडीद जवस लाख लाखोरी  या सर्व कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले इतकेच नव्हे तर 

 माझा शेतकरी राजा हवालदिल झाला. शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.तहसीलदार साहेब आपणास विनंती आहे लवकरात लवकर झालेल्या नुसकान पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुसकान भरपाई देण्यात यावी ही विनंती अन्यथा प्रहार आक्रमक होऊन तहसील कार्यालय नागभीड सामोर नागभीड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू या वेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक  निलेश  डोमडे, प्रमोद सुरपान पप्पूभाऊ देशमुख .अतुल खेडेकर .दीपक मानुसमारे, . रोहित  कुमंरे वृषभ खापर्डे संतोष जिवतोडे विकी फुलवाणी अमर गभणे विजय करुळकर सोमेश्वर पानसे चंद्रहास मेश्राम हेमराज भुरे यादव पाथोडे हे सर्व उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler